Tag: धाराशिव atiwrushthi madat अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालय dharashiv osmanabad

पूरग्रस्त धाराशिव जिल्हा आक्रंदत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘गार डोंगराची हवा’वर ठेका — नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी!

पूरग्रस्त धाराशिव जिल्हा आक्रंदत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘गार डोंगराची हवा’वर ठेका — नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी! धाराशिव दि. २६ (अमजद सय्यद);“गार ...

अतिवृष्टीत पिकांचे मोठे नुकसान : शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची सक्ती नाही -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

अतिवृष्टीत पिकांचे मोठे नुकसान : शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची सक्ती नाही -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारधाराशिव,दि.२५ (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ...

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्या धाराशिव जिल्ह्यात

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्या धाराशिव जिल्ह्यातधाराशिव दि २५ सप्टेंबर (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ह्या ...

सरसकट मदत जाहीर, तरीही आ. राणा पाटील पायाला भिंगरी, शेतकऱ्यांसाठी मैदानातच

सरसकट मदत जाहीर, तरीही आ. राणा पाटील पायाला भिंगरी, शेतकऱ्यांसाठी मैदानातचग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह बार्शी तालुक्यात नुकसानीची पाहणीधाराशिव जिल्ह्यात १३ ...

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, कागदोपत्री पंचनाम्यांची नाही – उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, कागदोपत्री पंचनाम्यांची नाही.. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे ...

धाराशिवला नुकसानीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर
एकाचवेळी पंचनामे व ऑगस्टमधील अनुदान वाटपाचे काम वेगाने सुरु

धाराशिवला नुकसानीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवरएकाचवेळी पंचनामे व ऑगस्टमधील अनुदान वाटपाचे काम वेगाने सुरुधाराशिव : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये विशेषतः मागील चार ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा – “कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही” उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाराशिव दौरापूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा – "कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही" धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी)धाराशिव जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा ...

पंचनामे पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या. -खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

  तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकतेच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर ...